Marathi stories, kavita
तासंतास एकाच ठिकाणी
कला उभे राहण्याची
आत्मसात केली बगळ्यांनी
फक्त जगण्यासाठी.
कला, कौशल्य, संयम
पुरुषर्थाची पराकाष्ठा
आत्मसात केल्या विना
जगू शकत नाही कुणीच
बगुळा असो की माणूस.
No comments:
Post a Comment