मनाचा संवाद, शब्दांचे प्रतिबिंब, विचारांचा प्रवास
तासंतास एकाच ठिकाणी
कला उभे राहण्याची
आत्मसात केली बगळ्यांनी
फक्त जगण्यासाठी.
कला, कौशल्य, संयम
पुरुषर्थाची पराकाष्ठा
आत्मसात केल्या विना
जगू शकत नाही कुणीच
बगुळा असो की माणूस.
No comments:
Post a Comment