सूर्य स्वत:च्या प्रकाशात चमकतो. त्यामुळे दिवस उजाडतो. सर्वत्र चैतन्य पसरते. सकारात्मक उर्जेचा प्रसार होतो. देवत्वच्या शक्त्या प्रबळ होतात. सर्व जन सुखी आणि समाधानी होतात.
चंद्रमा जवळ स्वत:चा प्रकाश नसतो. त्यामुळे रात्र होते. नकारात्मक उर्जेचा संचार होतो. कट-कपट कारस्थान सुरु होतात. राक्षसी शक्त्या प्रबळ होतात. असंतोष आणि अराजकतेचे साम्राज्य सर्वत्र पसरते. लोक दुखी होतात.
No comments:
Post a Comment