काल एक बंगाली सहकारी भेटला, मला म्हणाला स्वातंत्र्यवीर जर बंगाली असते तर त्यांना अपशब्द म्हणायची हिम्मत बंगाल मध्ये सोडा, देशात हि कुणाची झाली नसती. तुम्ही मराठी ... ज्या मराठ्यांच्या घोड्यांनी अटकेचे पाणी प्राशन केले आहेत, ते आज गंगेचे पाणी हि पीत नाही. त्यांना फक्त थेम्स नदीचे पाणी आवडते.
पाळीव कुत्री
कारा भोगती
महाली सुखाची
दल्ली ब्रिटीशांची.
काळकोठडी
काळ्या पाण्याची
कोल्हुत जुम्पती
वीर स्वातंत्र्यी.
कुत्र्यांना मिळाली
सत्तेची हाड
स्वातंत्र्यवीरांना
मिळाली बदनामी
नपुंसक महाराष्ट्राची
नपुंसक कहाणी.
No comments:
Post a Comment