Sunday, March 8, 2015

दोन वात्रटिका - 8.3.15




झाडूने स्वच्छ केला 
कचरा कमळ फुलांचा 
स्वच्छता अभियानाचा 
राजा तोच ठरला.


( मी जिथे राहतो त्या  गल्लीत पाणी येत नाही, पुढील ५ वर्षे पाणी येण्याची संभावना ही नाही- कारण पाणी देण्याचा वादा केलेला नाही -२.५० कोटीच्या दिल्लीत १ कोटी लोकांच्या घरी पाणी येत नाही )

फ्रीची वीज 
फ्रीचे पाणी.
रात्र अंधारी
घाघर रिकामी.





No comments:

Post a Comment