झाडूने स्वच्छ केला
कचरा कमळ फुलांचा
स्वच्छता अभियानाचा
राजा तोच ठरला.
( मी जिथे राहतो त्या गल्लीत पाणी येत नाही, पुढील ५ वर्षे पाणी येण्याची संभावना ही नाही- कारण पाणी देण्याचा वादा केलेला नाही -२.५० कोटीच्या दिल्लीत १ कोटी लोकांच्या घरी पाणी येत नाही )
फ्रीची वीज
फ्रीचे पाणी.
रात्र अंधारी
घाघर रिकामी.
No comments:
Post a Comment