Saturday, February 25, 2012

आजच्या महाभारतीय युद्धानंतर काय घडेल ???



(कुणाच्या भावना दुखविण्याची इच्छा नाही, आधी क्षमा मागतो) --

धृतराष्ट्र - भीमाची भरत-मिलापी.
बहिण-भावाला बांधेल राखी.

लांडगे- गिधाडे  मिळोनी 
करतील शिकार हरिणांची. 

कृष्ण-गीता व्यर्थ जाहली.
भंगतील स्वप्ने रामराज्याची. 

No comments:

Post a Comment