विवेक पटाईत / कविता, ललित लेख इत्यादी
Marathi stories, kavita
Saturday, August 2, 2014
वात्रटिका : भाजी आणि पुस्तक
पुस्तकात विवादास्पद विधाने का केली जातात?
मसाल्याच्या
तड़क्या
शिवाय
भाजीला स्वाद येतच नाही.
विवादाच्या तड़क्या
शिवाय
पुस्तक खपतच नाही.
तड़का = फोडणी
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment