Saturday, August 2, 2014

वात्रटिका : भाजी आणि पुस्तक



 पुस्तकात विवादास्पद विधाने का केली जातात?



मसाल्याच्या तड़क्या शिवाय
भाजीला स्वाद येतच नाही.
विवादाच्या तड़क्या शिवाय
पुस्तक खपतच नाही.



तड़का = फोडणी 


No comments:

Post a Comment